गौरीशंकर एम फार्मसी विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्वल.. श्रीरंग काटेकर. लिंब येथील महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. गौरी काशीद बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट सन्मानित

. लिंब… (प्रतिनिधी) मानवी जीवनाच्या आरोग्याशी निगडित असणारे औषध निर्माण शास्त्र हे काळानुसार प्रगत व प्रगल्भ झाले असून या शाखेतील नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणालीचा स्वीकार गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाने केला असून विद्यार्थ्यांना ज्ञानदानातून सक्षमपणे घडविले जात असल्याने त्यांचा भविष्यकाळ हा उज्वल राहणार असल्याचे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी […]

जावली तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाने हंगामी पिकांचे कंबरडे मोडले; ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची जोरदार मागणी

जावली तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाने हंगामी पिकांचे कंबरडे मोडले; ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची आर्त विनंती जावली, सातारा | प्रतिनिधीछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, अल्पभू-धारक शेतकऱ्यांचा जावली तालुका गेल्या १६ मे २०२५ पासून अवकाळी पावसानंतर चालू मोसमी पावसाच्या संततधारेला सामोरा जात आहे. जवळपास दोन महिने अखंड सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन, […]

जावळी:ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य गाजवणाऱ्या सायगावच्या सुपुत्राचा गौरव

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य गाजवणाऱ्या सायगावच्या सुपुत्राचा गौरव जावली तालुका | सायगाव गावचा सुपुत्र मा. अमोल सुभाष देशमुख यांनी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी होऊन अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या शौर्यपूर्ण योगदानाची दखल घेत सायगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शौर्य पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे […]

error: Content is protected !!