मंत्री नाही, आपुलकीचा माणूस!” — कार्यकर्त्याच्या आईची विचारपूस करत मंत्री जयकुमार गोरे यांची माणुसकीची भेट

सातारा प्रतिनिधी इम्तियाज मुजावर राजकारणात पदं असतात, जबाबदाऱ्या असतात, पण नातं माणसांचं असावं लागतं! — आणि हेच पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी. सोमवार, 16 जून रोजी विरकरवाडी (म्हसवड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्वागत समारंभात सहभागी झाल्यानंतर जयकुमार गोरे नियोजित कार्यक्रमासाठी सोलापूरकडे रवाना होत […]

मनथैली” मुळेच जावळीतील दारूबंदी होतेय उध्वस्थ…पोलिस स्टेशन पासून अर्धा ते १ कि.मी. अंतरावर ५ विक्रेते.विलासबाबा जवळ

“मनथैली” मुळेच जावळीतील दारूबंदी होतेय उध्वस्थ…पोलिस स्टेशन पासून अर्धा ते १ कि.मी. अंतरावर ५ विक्रेते.विलासबाबा जवळ महाराष्ट्रात दारूबंदी चळवळीने व महिलांच्या यशस्वी लढ्याने नावलौकीक प्राप्त केलेला देशातील एकमेव जावळी तालुका असून अवघ्या १० महिने २३ दिवसात महिलांच्या मतदानाने १७ वर्षापूर्वी संपूर्ण तालुका दारूदुकानमुक्त करण्याचा सुवर्ण इतिहास रचला गेला. पण हा इतिहास पुसण्याचे पाप उत्पादन शुल्क […]

💥 “लाखोचा खर्च, शून्य गुणवत्ता — पांचगणी नगरपालिकेच्या कामांचा बुरखा फाटला!” सामाजिक कार्यकर्ते दीपक कांबळे

पांचगणी नगरपालिका प्रशासनाचा बुरखा फाडणारा खुलासा! सामाजिक कार्यकर्ते दीपक प्रभू कांबळे यांनी विचारला आहे 💥 सिडनी पॉईंटवरील सोलर युनिट कोसळलं — लाखो खर्च, दर्जा मात्र शून्य! पांचगणी | प्रतिनिधी पांचगणी नगरपरिषदेने पर्यटनस्थळ सिडनी पॉईंट येथे लाखो रुपयांचा खर्च करून सोलर युनिट उभारले. पण वाऱ्याच्या झोताने ते युनिट कोसळले! यामागे कोणतीही नैसर्गिक आपत्ती नाही, तर फक्त […]

आईच्या स्मरणार्थ ‘अन्नदानाची वारी’ – पुण्यात पार पडणार भक्तिभावपूर्ण अन्नकोट सोहळा!

आईच्या स्मरणार्थ ‘अन्नदानाची वारी’ – पुण्यात पार पडणार भक्तिभावपूर्ण अन्नकोट सोहळा! पुणे, सिंहगड रस्ता | २१ जून २०२५ वारकरी संप्रदायाच्या पायवाटांवर निस्सीम श्रद्धा ठेवणाऱ्या कै. लक्ष्मी सखाराम पार्टे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदा एक आगळा-वेगळा आणि पवित्र उपक्रम साकारतोय – आषाढी पायी वारीतील अन्नकोट सोहळा! पायी वारीला निघालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडी क्र. २१३, शांतीब्रह्म श्री संत […]

देसाई इन्फ्रास्ट्रक्चरचा हिरवा संकल्प! नष्ट झाडांना नवजीवन, नव्याने पाच हजार वृक्षारोपण” संकल्प! 1000 वृक्षांची प्रत्यक्ष लागवड.

“वनराईला नवा श्वास! पाचवड-रत्नागिरी मार्गावर झाडांचे पुनर्जन्म…!” कुडाळ( प्रतिनिधी )सातारा जिल्ह्यातून निसर्गरक्षणाचा नवा अध्याय… रस्ता रुंदीकरणात नष्ट होणाऱ्या झाडांना मिळाले नवे जीवन! पाचवड ते थेट कोकणातील रत्नागिरीला जोडणाऱ्या राज्य मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. या कामांदरम्यान शेकडो जुनी झाडे, वनराईच्या रेषा नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या. मात्र या निसर्गहानीवर एक सकारात्मक आणि हिरवा […]

error: Content is protected !!