शिवजयंती उत्सव समिती तेटली – मुंबई याच्या वतीने मुलांना शालेय साहित्य वाटप (व्हिडीओ)

शिवजयंती उत्सव समिती तेटली – मुंबई याच्या वतीने मुलांना शालेय साहित्य वाटप आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेटली या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त.इयत्ता १ ली ते ७ वी मधील सर्व विद्यार्थी तसेच अंगणवाडी मधील असणारी सर्व लहान मुले यांना शालेय शिक्षणासाठी लागणाऱ्या गरजेच्या प्राथमिक स्वरूपातील वस्तू परीक्षा पॅड आणि सोबत नेहमीच्या अभ्यासात लागणारे साहित्य […]

मेढा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिर

मेढा मुस्लिम समाजाचे वतीने स्वतंत्र दिनाच्या औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करून समाजाला सामाजिक संदेश देण्यात आला आज 15 ऑगस्ट च्या निमित्ताने मेढा येथीलग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर मेढा येथे. रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आलेशिबीराचे उद्घाटन मा नगराध्यक्ष मा पांडुरंग जवळ बापू यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी मा सरपंच मा नारायणराव शिंगटे गुरूजी, मा नगरसेवक मा […]

मस्के कुटुंबिय व समृध्दी बिल्डर्सची बदनामी करणाऱ्या शिवदासवर तात्काळ करवाई करा; गोडोलीतील मस्के कुटुंबियांची जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाकडे मागणी

आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव घेऊन मस्के कुटुंबीय व समृद्धी बिल्डर्सची बदनामी करणाऱ्या शिवदास या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी घेऊन सातारा शहरातील मस्के कुटुंबीय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रारी अर्ज देखील दाखल केला आहे आमदार शशिकांत शिंदे व समृद्धी बिल्डरचे मालक राहुल वंजारी यांची जाणीवपूर्वक बदनामी करत प्रतिमा […]

फलटण येथील श्रीराम एज्युकेशन संस्थेच्या विरोधात हिम्मतराव खरात यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर अंगावर रॉकेल उतून घेत 2 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न फलटण येथील श्रीराम एज्युकेशन संस्थेच्या विरोधात हिम्मतराव खरात यांनी अंगावर रॉकेल उतून घेत केला आत्मदहन करण्याचा प्रयत्न सातारा नगर पालिकेच्या विरोधात जयवंत कांबळे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत केला प्रयत्नपोलिसांनी आंदोलन कर्त्यांनी घेतलं ताब्यातताब्यातअग्निशमन बंबाच्या साहाय्याने पाणी मारून आंदोलन करणाऱ्या 2 जणांना घेतलं […]

विठुरायाचा गाभारा तिरंगा फुलांनी सजला..(व्हिडीओ)

विठुरायाचा गाभारा तिरंगा फुलांनी सजला.. -आज देशभरात 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे .राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगा फुलांची सजावट करण्यात आलीय .संत नामदेव पायरी येथील मंडपावर तिरंगा विधुत रोषणाई करण्यात आली आहे तर देवाचा गाभारा ,चौखांभी मंडप ,सोळखांभी मंडप ,आकर्षक भगव्या ,पांढऱ्या हिरव्या पाना फुलांनी सजवला आहे तर […]

error: Content is protected !!